Author name: Arun kashyap

Sarkari Yojana

शेती पिकांची नुकसान भरपाई फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार, पहा कोणते शेतकरी असणार पात्र Ativrushti bharpai GR

राज्यातील सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना आता एक नवी आणि अत्यंत महत्त्वाची माहिती समजली पाहिजे. येत्या खरीप हंगामापासून, म्हणजेच जुलै 2025 पासून, राज्य शासनाने एक नवीन नियम लागू केला आहे, जो प्रत्येक शेतकऱ्याने गांभीर्याने घेतला पाहिजे. या नवीन नियमामध्ये असे ठरवले गेले आहे की, जर अतिवृष्टी, गारपीट, पूर किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे नुकसान […]

शेती पिकांची नुकसान भरपाई फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार, पहा कोणते शेतकरी असणार पात्र Ativrushti bharpai GR Read Post »

Sarkari Yojana

शासनाची नवीन जलतारा सुरू या शेतकऱ्यांना मिळणार ४६४२ रुपयांच अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ Jaltara yojana

देशभरामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे “जलतारा योजना”. पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित जलतरण प्रकल्प राबवला जात आहे. याचा मुख्य उद्देश पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील साचलेले पाणी निचरा करून, भूजल पातळी वाढवणे आहे. पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी शेतांत पाणी साचते, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते. या समस्येवर उपाय

शासनाची नवीन जलतारा सुरू या शेतकऱ्यांना मिळणार ४६४२ रुपयांच अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ Jaltara yojana Read Post »

Sarkari Yojana

या जिल्ह्याचा पीकविमा आला, अतिवृष्टी अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pik vima update

शेतकऱ्यांनो, अनेक दिवसांपासून आपण ज्या पीक विम्याची वाट पाहत होतात, तो विमा अखेर आपल्या खात्यांमध्ये जमा होऊ लागला आहे. “विमा मंजूर होणार का?”, “कधी होणार?”, “मिळाला तर किती मिळणार?” असे अनेक प्रश्न गेले कित्येक महिने शेतकऱ्यांच्या मनात होते. आता मात्र यावर उत्तर मिळू लागले आहे. शासनाच्या आदेशानुसार विविध जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे

या जिल्ह्याचा पीकविमा आला, अतिवृष्टी अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार pik vima update Read Post »

Sarkari Yojana

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर पहा, पिक विमा खात्यात कधी मिळणार

शेतकरी बांधवांनो, सध्या सगळीकडे एकच प्रश्न सतत विचारला जात आहे – “पिक विमा चे पैसे आमच्या खात्यात कधी जमा होणार?” हा प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे की राज्य सरकारने आणि प्रशासनाने त्यावर सखोल विचार करून योग्य ती प्रक्रिया सुरू केलेली आहे. या लेखामध्ये आपण या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला शासन निर्णय

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर पहा, पिक विमा खात्यात कधी मिळणार Read Post »

Sarkari Yojana

घरकुल योजनेच्या वाढीव अनुदानासाठी पात्र कोण होणार..!! नवीन GR मध्ये माहिती Gharkul Yojana 2025

राज्य सरकारने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासा देणारा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, आता घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान 1.20 लाख रुपयांवरून वाढवून 2 लाख 10 हजार रुपये करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे हजारो गरजू लाभार्थ्यांना आपलं घर बांधण्यासाठी अधिक आर्थिक मदत मिळणार आहे. यामध्ये कोण पात्र असणार, कोणत्या

घरकुल योजनेच्या वाढीव अनुदानासाठी पात्र कोण होणार..!! नवीन GR मध्ये माहिती Gharkul Yojana 2025 Read Post »

Sarkari Yojana

या नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार लवकर हा फॉर्म भरून द्या ration card ekyc process

 ration card ekyc process मित्रांनो, जय शिवराय! सध्या राज्य शासनाकडून रेशन कार्ड संदर्भात एक अतिशय महत्त्वाची मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम म्हणजेच “अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम” जी 1 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून 31 मे 2025 पर्यंत चालणार आहे. या मोहिमेचा उद्देश असा आहे की, राज्यात जे रेशन कार्डधारक अपात्र आहेत – जसे

या नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार लवकर हा फॉर्म भरून द्या ration card ekyc process Read Post »

Sarkari Yojana

लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता या तारखेला मिळणार, या महिलांना मिळणार लाभ Ladki Bahin Yojana Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लवकरच जमा होणार – पात्र महिलांसाठी मोठी आनंदवार्ता या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाच्या शासकीय योजनेबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. विशेषतः या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सातवा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या तारखेला रक्कम खात्यात येणार, यासोबतच कोणत्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले, याची कारणमीमांसा आपण

लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता या तारखेला मिळणार, या महिलांना मिळणार लाभ Ladki Bahin Yojana Update Read Post »

Sarkari Yojana

नमो शेतकरी योजना याच शेतकऱ्यांना मिळणार 4000 रु, लवकर करा हे काम Namo Shetkari Yojana

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यातीलच एक हप्ता ४००० रुपयांचा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेमुळे अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करता

नमो शेतकरी योजना याच शेतकऱ्यांना मिळणार 4000 रु, लवकर करा हे काम Namo Shetkari Yojana Read Post »

Sarkari Yojana

याच शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा? लवकर करा हे काम विमा मिळायला सुरुवात! Pik Vima Update 2025

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पीक विमा भरपाईसाठी 2555 कोटी रुपये मंजूर – लवकरच रक्कम खात्यावर जमा होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वेळोवेळी अर्ज केले. मात्र, विमा कंपन्या आणि सरकारकडून या भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर महाराष्ट्र राज्य सरकारने

याच शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा? लवकर करा हे काम विमा मिळायला सुरुवात! Pik Vima Update 2025 Read Post »

Sarkari Yojana

या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 20 हजार प्रती हेक्टर बोनस जमा होणार 20 thousand bonus announced to farmers

20 thousand bonus announced to farmers शेतकरी मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वाची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानुसार, पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत ही मदत मिळू शकते. म्हणजेच, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दोन हेक्टरसाठी एकूण ४०,००० रुपयांचे अनुदान दिले

या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 20 हजार प्रती हेक्टर बोनस जमा होणार 20 thousand bonus announced to farmers Read Post »

Scroll to Top