शेती पिकांची नुकसान भरपाई फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार, पहा कोणते शेतकरी असणार पात्र Ativrushti bharpai GR
राज्यातील सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना आता एक नवी आणि अत्यंत महत्त्वाची माहिती समजली पाहिजे. येत्या खरीप हंगामापासून, म्हणजेच जुलै 2025 पासून, राज्य शासनाने एक नवीन नियम लागू केला आहे, जो प्रत्येक शेतकऱ्याने गांभीर्याने घेतला पाहिजे. या नवीन नियमामध्ये असे ठरवले गेले आहे की, जर अतिवृष्टी, गारपीट, पूर किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे नुकसान […]